वीट आणतो विष प्रयोगी विटकरी : भाग 1 – हेमंत जोशी

News
Spread the love

जे राष्ट्र अंतर्गत धर्म व जातीय युद्धात सापडते त्या राष्ट्राचा वेगाने झपाट्याने हमखास ह्रास होतो हे कटू सत्य आहे त्यावर शेजारी राष्ट्र पाकिस्थान उत्तम उदाहरण आहे आणि दुर्दैवाने आपण हिंदुस्थानी देखील त्याच धर्म युद्धाच्या कुमार्गावर आहोत त्यास जबाबदार हिंदुस्थानातले मुस्लिम धार्जिणे नेते आणि मुसलमानांचे नको तेवढे लांगूचालन व लाड अधिक जबाबदार आहेत, राष्ट्रातल्या बहुसंख्य पाक विचारांच्या मुसलमानांना वास्तविक पायाशी ठेवणे हे नेत्यांचे आद्य कर्तव्य आहे ते जमत नसेल तर निदान त्यांना डोक्यावर तरी बसवून ठेवू नये अन्यथा एक दिवस हिंदूंच्या कुटुंबातली नावे सायरा शाहरुख सलमान अशीच असतील. याहीपेक्षा जर काही वाईट काम राज्यातल्या अनेक नेत्यांच्या हातून घडत असेल तर ती आहेत त्यांच्या भाषणातून पसरविल्या जाणारे हिंदूंचे मराठी जनतेचे आपसातले द्वेष, प्रामुख्याने अमोल मिटकरी सारखे काही बेजबाबदार वक्तव्ये भाषणे करणारे पोरकट व बेअक्क्ल पुढारी अधिक जबादार आहेत. अमोल तुझ्या ते लक्षात रे कसे येत नाही कि जे माननीय बाबासाहेब पुरंदरे किंवा अन्य ब्राह्मणांच्या तोंडून किंवा लेखी बोलल्या लिहिल्या गेलेलेच नाही ते तुम्ही किंवा तुमच्यासारखे काही उथळ नेते बोलून का मोकळे होताहेत म्हणजे आम्ही ब्राम्हणांनी ज्या शिवरायांची कधी बदनामी केली नाही तेवढी कितीतरी पटीने अधिक बदनामी अमोल तुम्ही अलीकडे इस्लामपूरच्या भाषणातून केली आहे. तुमच्यासारखे काही बेअक्कल मराठा नेते त्यास अधिक जबाबदार आहेत. लावा तो तुमच्या त्या भाषणाचा व्हिडीओ आणि बघा व ऐका डोळे उघडे ठेवून ज्यात अजिबात तशी गरज व आवश्यकता नसतांना तुम्ही मिस्टर मिटकरी, उगाचच रेटून रेटून बोलण्यातून जिजाबाई आणि कोंडदेव या नसलेल्या वाईट संबंधांवर नको तेवढे बोलून मोकळे झालात…

www.vikrantjoshi.com

तुमच्यासारख्या विष पेरणार्या काही चतुर व संधीसाधू नेत्यांनी याआधीच मराठेतर लोकांपासून उगाचच नको तेवढे गैरसमज पसरवीत शिवरायांना दूर केले दूर नेले तेवढ्यावरच तुम्ही थांबला नाहीत वरून आगीत तेल टाकून अप्रत्यक्ष शिवाजी कसे मराठे नाहीत हेच आपल्या भाषणातून सांगून मोकळे झाल्याने उद्या म्हणजे नजीकच्या भविष्यात शिवाजी व संभाजी जर मराठ्यांच्याही मनातून उतरले तर या पापाला अमोल, तुमच्यासारखे भडक माथ्याचे मराठा नेते अधिक जबाबदार असतील हे मी छातीवर हात ठेवून सांगू शकतो. अमोल तुमचे हे असे बोलणे आणि वागणे म्हणजे असंख्य घरातून वावरणार्या गांडू व हतबल बाप आणि नवऱ्यासारखे वाटते म्हणजे ज्या पुरुषाचे बाहेर काही चालत नाही किंवा ज्या पुरुषांचे बाहेर दिवसभरात अपमान झालेत कि असे पुरुष घरातल्या मुलाबाळांवर किंवा पत्नीवर जसा आपला राग काढून मोकळे होतात ते तसे तुमचे किंवा तुमच्यासारख्या काही उथळ व पोरकट नेत्यांचे वागणे बोलणे असते अशी आम्हा समस्त ब्राम्हणांची पक्की खात्री झालेली आहे म्हणजे इतर कोणत्याही जातींसमोर किंवा इतर कोणत्याही जाती विरोधात तुमची त्यांच्या विरोधात बोलण्याची अजिबात ताकद व हिम्मत नाही अशावेळी तुमचे त्या अपमानित नवऱ्यासारखे सॉफ्ट टारगेट असते या राज्यातले समस्त ब्राम्हण. ज्यांच्यावर तुम्ही आसूड ओढून विनाकारण सूड उगवून मोकळे होतांना कायम दिसत आला आहात. जे मी कायम सतत सांगतो बोलतो अमोल तेच पुन्हा येथे सांगतो कि ब्राम्हण आणि मराठ्यांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नाही किंबहुना असे हजारो उदाहरणे या राज्यात मी दाखवून मोकळा होईन कि कितीतरी मराठ्यांनी आणि ब्राम्हणांनी आपसात रोटीबेटी व्यवहार केलेला आहे ज्यातून त्यांच्या एकमेकांवरील असलेल्या गाढ प्रेमाची साक्ष पटते असे असतांना मिटकरी तुम्ही किंवा तुमच्यासारखे मूठभर नालायक नेते हे असले गैरसमज पसरवून मोकळे होतात जे राज्यातल्या समस्त हिंदूंना अत्यंत घातक असे आहे आणि ब्राम्हण व मराठे जे एकमेकांचे कट्टर मित्र असतात तुमच्या या अशा हलकट भाषणांमुळे त्यांना त्याचा मोठा त्रास होतो हेच कटू सत्य आहे..आगाऊ अमोल मिटकरी यांच्या त्या वादग्रस्त भाषणानंतर अनेकांनी विविध दाखले देत त्यावर भारावून टाकणारे लिखाण केले आहे ते देखील मी माझ्या वृत्तपत्रातून सोशल मीडियावरून वाचकांसमोर मांडणार आहे…

*वीट आणला विष प्रयोगी विटकरी : भाग 2*
-हेमंत जोशी

आमदार अमोल विटकरी यांनी इस्लामपूरच्या भाषणात ब्राम्हणांवर अत्यंत गलिच्छ हलकट घाणेरड्या वाईट हीन दर्जाहीन नीच विष प्रयोगी भाषेतून टीका केली, मी त्यावर सणसणीत उत्तर देणारा पहिला लेख सोशल मीडियावर टाकला आणि पुढल्या काही मिनिटात अनेक मित्रांकडून वाचकांकडून कौतुकाचे अभिनंदनाचे फोन आले पण त्यात अकोल्यातले भाजपा नेते प्रतुल हातवळणे आणि तडफदार रोखठोक पत्रकार मित्रवर्य पुरुषोत्तम पाटील यांचे फोन डोळ्यात अंजन घालणारे ठरले कारण या दोघांनीच मला सांगितले कि तोंडफळ मिटकरी हे स्वतः मराठा नाहीत ते लिंगायत समाजाचे आहेत, नंतर अकोट या विटकरी यांच्या गावामधून त्याच्या मित्रांचे जे फोन मला आले ते तर अधिक शॉकिंग होते, त्यांच्या माहितीनुसार संधी साधून अमोल यांना परस्पर ब्राम्हण व मराठ्यांमध्ये आग लावून मोकळे व्हायचे होते आणि ती नीच संधी त्यांनी इस्लामपूरच्या मराठा पट्ट्यात बहुसंख्य मराठ्यांसमोर मुद्दाम साधली आणि ब्राम्हणांवर अप्रिय टीका करीत स्वतः नामानिराळे राहून परस्पर ब्राम्हण व मराठ्यांमध्ये आग ओतून वरून तेल टाकून मिटकरी मोकळे झाले. नेमके मला नेमके तेच सांगायचे आहे कि मराठयंमधले काही विघ्नसंतोषी चार दोन टाळकी सोडली तर बहुसंख्य मराठ्यांना ब्राम्हणांवर टीका करायची नसते याउलट अशा पद्धतीने जर त्यांच्या नेत्यांनी मुद्दाम टीका केली तर ते अजिबात सिरियसली घेत नाहीत वरून अशावेळी त्यांचे ब्राम्हणांविषयी असलेले प्रेम अधिक घट्ट होते आणि जे नेते असले गैरप्रकार करून मोकळे होतात ते ब्राम्हणांपेक्षा समस्त मराठ्यांच्या मनातून अधिक कायम उतरतात…

www.vikrantjoshi.com

वाईट याचे वाटते कि नीच विटकरी यांनी जगतातल्या मराठी मंडळींसमोर स्वतः मराठा नसल्याने एकाचवेळी ब्राम्हण आणि मराठ्यांची मोठ्या खुबीने बदनामी केली, विशेष म्हणजे समस्त मराठी व हिंदूंचे दैवत शिवाजी महाराज जिजाबाई आणि कणखर गुरु दादोजी कोंडदेव यांना अजिबात गरज नसतांना नसलेल्या वाईट संबंधांवर त्यांनी या तिघांची या भाषणातून अतिशय खालच्या भाषेतून बदनामी केली तसेही हा विषय केव्हाच संपलेला आहे, शिवाजी महाराज हे फक्त आणि फक्त मर्द मराठ्याचीच अवलाद होते असे असतांना दांभिक अमोल मिटकरी यांनी नको तो वाद विनाकारण उकरून काढला आणि एकाचवेळी ब्राम्हण आणि मराठ्यांना बदनाम केले. तसेही अजित पवार यांचे हे हलकट फाईंड दस्तुरखुद्द शरद पवार यांना किंवा संपूर्ण अकोला जिल्ह्यातील गुलाबराव गावंडे, कोरपे, धोत्रे अशा बहुसंख्य आणि राष्ट्रवादीच्या मराठा नेत्यांना मनापासून आवडत नव्हते,अजित पवार यांनी विटकरी यास विधान परिषद सदस्य करून शरद पवार आणि अकोला जिल्ह्यातल्या कट्टर राष्ट्रवादी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील डिवचले काहीसे अपमानित केले होते, विटकरी यांच्या वादग्रस्त वैफल्यग्रस्त भाषणानंतर शरद पवार यांनी अजितदादा जयंत पाटील आणि धनंजय मुंडे या तिघांकडे स्पष्ट शब्दात आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आणि या तिघांनी त्यानंतर लगेच समस्त ब्राम्हण वर्गाची माफी मागितली. आता याठिकाणी एक महत्वाचे सांगतो, नालायक विटकरी यांनी जे काय घाण काम केले विनाकारण ब्राम्हणांना बदनाम केले ते शेवटचे, तसेही वेळोवेळी या नीच अमोल विटकरी यास मि त्याची जागा दाखवून देईलच पण जसे पाक विचारांच्या काही मुसलमानांनी हिंदूंना डिवचू नये तसे इतर कोणीही यापुढे ब्राम्हणांना असे सतत विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा मला अशा मंडळींना रस्त्यावर आणायला वेळ लागणार नाही…

क्रमश: : हेमंत जोशी

 299 Total Likes and Views

0 Comments

No Comment.