तुम्ही या देशातील गरीबांचे प्रतिनिधी आहात हे विसरू नका

दिल्लीत G 20 परिषद सुरू आहे.भारतासाठी हे नक्कीच कौतुकास्पद आहे. सर्व नेते आपल्या पंतप्रधानांशी व्यक्तिगत बोलताना देश म्हणून नक्कीच अभिमान वाटतो. पण हा गौरव वाटताना या परिषदेच्या खर्चाचे आकडे बघितले तेव्हा खूप अस्वस्थता आली. या परिषदेवर आपण ४२५५ कोटी रुपये फक्त सुशोभन करण्यासाठी खर्च करत आहोत. आतमधील परिषद खर्च, जेवण हा खर्च वेगळाच आहे.आत जेवणासाठी […]

 47 Total Likes and Views

Read More

बेजार .. बेरोजगार तरुणाई !

१३ कोटीच्या महाराष्ट्रात बेरोजगारीने तरुण बेजार आहेत.तरुणांची गंमत चाललीय. रोजगार नाही. नोकरी नाही. वय वाढतेय. बाहेर-घरी बोंबाबोंब. पैसा नाही. लग्न होत नाही. भविष्य हरवले.अशा भयंकरतेत ही पिढी अडकलीय. अडकित्ता अवघड आहे. आवेदन फी मुलांकडून १ अब्ज ४ कोटी १७ लाख शासनाने गोळा केली.१७ आगस्टपासून परीक्षा सुरू झाल्या. १४ सप्टेंबर पर्यंत चालणार आहेत.टाटा समूहाची टीसीएस परीक्षा […]

 45 Total Likes and Views

Read More

यंदा नागपंचमी केव्हा?

        श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी.  हिंदू धर्मात नागांच्या पूजेचा हा पवित्र सण खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख-शांती राहते, असे म्हटले जाते. अनेक जण नागपंचमीच्या दिवशी उपवासही करतात. या दिवशी गरजूंना दान करणे खूप शुभ मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. यावेळी नागपंचमीचा […]

 34 Total Likes and Views

Read More

देवपूजेस पुष्पे कशी असावीत ?

शिळी नसलेली, भोके न पडलेली, प्रोक्षण केलेली, जंतुरहित असून आपल्या बागेत उत्पन्न झालेली पुष्पे मुख्य आहेत. अशा पुष्पांनी देवाची भक्तीने पूजा करावी. किड्यांनी भक्षिलेली,गळलेली, शिळी झालेली, आपोआप पडलेली व मलादिकाने खराब झालेली पुष्पे देवपूजेस घेऊ नयेत. न फुललेल्या कळ्या व न पिकलेली व किडे असलेली फळे यांनी देवपूजा करू नये. पुष्पे न मिळाल्यास पत्रांनी, पत्रे […]

 44 Total Likes and Views

Read More

महानोरांच्या मनाला उभारी देणारा शेवटचा पुरस्कार… ‘साहित्य सम्राट आचार्य अत्रे जीवन गौरव पुरस्कार…’

– मधुकर भावेया आठवड्यात धुवाँधार पावसात महाराष्ट्राच्या कला जगतावर आणि साहित्य जगतावर दोन दरडी कोसळल्या.  २ अॅागस्टला  महान कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपले जीवन संपवले. न समजण्या पलिकडचा हा धक्का होता. माणसाचं वरून दिसणारं जीवन आणि त्याच्या मनातल्या उलथा-पालथीची, जाणीव होत नसल्यामुळे, ही कोसळलेली दरड महाराष्ट्राच्या कला जीवनावर फार मोठा आघात करून गेली न […]

 47 Total Likes and Views

Read More

आमचाही एक जमाना होता…

पुर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता .पुढे ६ /७ वर्षानंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे . जर शाळेत गेलो नाही तरी कोणाला काही वाटायचे नाही.सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती,मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशीभीती आमच्या आईवडिलांना कधी वाटलीच नाही.☺️😊☺️😊☺️पास / नापास हेचआम्हाला कळत होतं…% चा आणि आमचासंबंध कधीच नव्हता.😆🥹😆🥹😆शिकवणी लावली,हे सांगायला लाज वाटायची….कारण […]

 1,875 Total Likes and Views

Read More

रशियात 90 ते 110 वर्षे वयाची 1कोटी लोक आहेत.…

सकाळी 5 वाजता उठुन….…10 मिनिट मेडीटेशन6 किलोमिटर फिरणेअतिशय नियंत्रीत आहार..खातांना आणि बोलतांना जिभेवर नियंत्रण. दैनंदिनी निर्व्यसनीआणि  आत्मविश्वास चिकाटी व नियोजन या शिदोरीवर हे रशियन औषधीची एक मात्रा/ गोळी न घेता द्रुष्ट लागावी असे आनंदी जीवन जगत आहेत.या नास्तीक मंडळींना राग /क्रोध  तिरस्कार द्वेष आणि अहंकार काय असतो हे संसारी असुनही  माहीत नाही.एका  संमेलनापासून  त्यांच्या सहवासात […]

 67 Total Likes and Views

Read More

‘ ए रिक्षा , खाली है क्या ? ‘

एक गोष्ट लक्षात आली का , माझ्या खास नागपुरी मित्रमैत्रिणींनो ?एकेकाळी नागपूरचा ब्रँड अँबेसेडर असलेला सायकलरिक्षा आता हळू हळू लुप्त होतोय . सध्याच्या काळात सायकलरिक्षा पश्चिम नागपुरात तरी दिसत नाही .तुरळक असेलही . महाल -इतवारी-गांधीबाग – कॉटन मार्केट या भागात अजूनही या रिक्षांचे महत्त्व टिकून आहे .मध्य , दक्षिण आणि पूर्व नागपुरात काही भागातच सायकल […]

 920 Total Likes and Views

Read More

नॉक्टुरिया म्हणजे रात्री लघवी होणे हे हृदयाच्या विफलतेचे लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही.

शिवपुरीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बन्सल स्पष्ट करतात की, नॉक्टुरिया हे खरेतर हृदय आणि मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येण्याचे लक्षण आहे. प्रौढ आणि वृद्ध लोकांना सर्वात जास्त त्रास होतो कारण त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते. झोपेचा त्रास होईल या भीतीने वडील रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. पाणी प्यायले तर लघवी करण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावे […]

 159 Total Likes and Views

Read More

नेहरूंना रडवले, तुम्हीही रडाल ‘ऐ मेरे वतन के लोगो’ ऐकून

माणसाप्रमाणे  गाण्यालाही आयुष्य असते. कोणी माणूस  १०० वर्षे जगतो तर कोणी  तिशीतच  निरोप घेतो.  तसेच गाण्याचे आहे. काही गाणी अजरामर आहेत तर काही गाणी काही तासातच मरतात.  लता मंगेशकरांनी गायलेले ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणे आजही ऐकले तरी रक्त सळसळते. देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरलेले हे गाणे लतादीदीने सर्वप्रथम  २७ जानेवारी १९६३ रोजी देशाचे […]

 124 Total Likes and Views

Read More