अदाणी समूहाने एक अब्ज डॉलर्स काळा
पैसा स्वतःच्या कंपन्यांमध्ये गुंतवला?

गेल्या 31 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अदाणी समूहाने एक अब्ज डॉलर्स विदेशामध्ये पाठवले व ते पैसे नंतर मॉरिशस मधील दोन बेनामी कंपन्यांच्या मार्फत  स्वतःच्याच  कंपन्यांमध्ये शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवले, असा आरोप केला आहे. विशेष म्हणजे आपल्या आरोपाच्या पुष्ठ्यर्थ राहुल गांधी यांनी ऑर्गनाइज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी) यांच्या फायनान्शिअल टाइम्स  व […]

 39 Total Likes and Views

Read More

‘एक निवडणूक’, ‘इंडिया’ची अडवणूक

साऱ्या देशात सर्व प्रकारच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याबाबत सातत्याने चर्चा होते, पण ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे वाटते तेवढे सोपे नाही. वैधानिक तरतुदीत फेरबदलांपासून ते विरोधकांचे पाठबळ या सगळ्याची त्यासाठी गरज आहे. तिकडे मुंबईत विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीची तयारी सुरू असतानाच केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘एक्स’वर संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा करीत विरोधकांना धक्का दिला. सरकारने […]

 104 Total Likes and Views

Read More

‘वन नेशन वन इलेक्शन’; मोदी सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

नवी दिल्ली : मोदी(PM Modi)सरकारने अचानक पाच दिवसांचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलविल्याने देशात पुन्हा एकदा एक देश, एक निवडणूकीची चर्चा सुरु झाली आहे. १८ ते २२ सप्टेबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आली आहे. या संसदेच्या अधिवेशनात ‘एक देश एक निवडणूक’ हे विधेयक आणले जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे याला आजच्या एका बड्या नियुक्तीने […]

 29 Total Likes and Views

Read More

इसरो मध्ये असलेले हजारो शात्रज्ञ येतात कोणत्या संस्था / कॉलेज मधून

चांद्रयान ३ च्या यशानंतर इसरोवर आणि त्यातील शात्रज्ञ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ते योग्यच आहे. अंतराळात यान पाठवणे, यान चन्द्र किंवा एखाद्या ग्रहावर उतरवणे या गोष्टी कल्पनेपलीकडील अत्यन्त अवघड, गुंतागुंत असलेल्या असतात हे आपण सर्वजण जाणतो. या मोहिमांमध्ये हजारो इंजिनिअर, शास्त्रज्ञ अहोरात्र राबलेले असतात. हे सगळे येतात कोणत्या संस्था/कॉलेज मधे शिकून हा प्रश्न अनेकांना […]

 73 Total Likes and Views

Read More

व्वा…. नितीनभाऊ, काय नेमके बोललात

श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या परंपरेतील भाजपाचे प्रतिनिधी सध्याचे शेवटचे नितीन गडकरी हेच आहेत, असे म्हणावे लागेल. किंबहुना त्या काळातील भाजपाच्या नेत्यांचा राजकीय मोकळेपणा, राजकारणात मित्रत्व, लोकशाही संस्थांचा आदर आणि विरोधकांना शत्रू न मानता मोकळ्या मनाने त्या त्या पक्षाशी वागणारे त्यावेळचे सत्तेमधील नेते अशी या पक्षाची अनेक वर्षाची प्रतिमा. ‘जनसंघ ते भाजपा’ ही वाटचाल खडतर… संघर्षाची… […]

 70 Total Likes and Views

Read More

चंद्र आता काही पावलं दूर

चंदा मामा दूर से…नाही. नजदीक से. सारे काही व्यवस्थित पार पडले तर २३-२४ ऑगस्टला भारताचे यान चंद्रावर उतरलेले असेल.  भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ मोहिमेबद्दल एक मोठी अपडेट इस्रोकडून आली आहे. चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून १४ जुलै रोजी करण्यात आले होते. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. आज चांद्रयान मोहिमेतील आणखी एक […]

 31 Total Likes and Views

Read More

काका-पुतण्या आणि पिढीजात कसरती…

दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं…अशी म्हण आहे. राजकारणाला ती तंतोतंत लागू होते. राजकारणात दिसतं तसं नसतं, यात बदल करून राजकारणी जसे दाखवतात, तसे नसतातच आणि त्यांना जे करायचे असते ते कधीच दाखवत नाहीत, हे लागू होते. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर वाहन ताफ्यातल्या सुरक्षाविषयक वाहनांना फाटा देऊन […]

 48 Total Likes and Views

Read More

‘गेल्या दहा हजार वर्षांत असा माणूस झाला नाही…’ पुढच्या दहा हजार वर्षांत असा माणूस होणे नाही…..

रविवार, दिनांक १३ अॅगस्ट रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची १२५ वी जयंती आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी सासवड तालुक्यात कोडित या छोट्या गावात जन्माला आलेल्या या माणसाने आपल्या ७१ वर्षांच्या आयुष्यात जीवनामधील असे एकही क्षेत्र ठेवले नाही की जे या माणसाने पादाक्रांत केले नाही. नुसतेच पादाक्रांत केले नाही तर, ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले तिथे त्याच माणसाचे […]

 64 Total Likes and Views

Read More

क्रांतिकारी ऑगस्ट महिना.. ‘गर्जा जयजयकार’

ऑगस्ट महिना सुरू झाला की, एक उत्साह संचारतो. या महिन्यातील घटना, क्रांतिकारी ९ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाचा १५ ऑगस्ट हे तर या देशाच्या अिभमानाचे दिवस आहेत. पण या संपूर्ण महिन्यात केवढी मोठी माणसं जन्माला आली किंवा त्यांचा स्मृतिदिन… ती प्रत्येक आठवण भारावून टाकणारी आहे. महिन्याची सुरुवातच होते ती लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीने…. तेव्हा लहानपण आठवते… दुसरी-तिसरी इयत्तेत […]

 34 Total Likes and Views

Read More

औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता, नेमाडेंच्या वक्तव्याने नवा वाद

औरंगजेबाला इतिहासकारांनी हिंदू द्वेष्टा असं ठरवलं आहे. पण तो हिंदू द्वेष्टा नव्हता. त्याच्या दोन बायकांना काशीच्या पंड्यांनी भ्रष्ट केलं. त्यामुळे त्याने काशीचं मंदिर फोडलं. पुस्तकं, ग्रंथ वाचले की हे समजतं. आता नव्या पिढीने ज्ञान मिळवून इतिहास समजून घेतला पाहिजे असं वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे.                     मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यक्रमात त्यांनी […]

 57 Total Likes and Views

Read More