मग दोन हजाराच्या नोटा गेल्या कुठे?

ऑटोमेटेड टेलर मशिन म्हणजे एटीएममध्ये  २००० रुपयांच्या नोटा भरणे किंवा न भरण्याबाबत बँकांना कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली नाहीत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी  संसदेत सांगितले. त्या म्हणाल्या, स्वतः किती रुपयांच्या नोटा कॅश व्हेंडिंग मशीनमध्ये लोड करायच्या आहेत हे धनको  स्वतः ठरवतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, मार्च २०१७ अखेर आणि मार्च २०२२ अखेरीस […]

 110 Total Likes and Views

Read More

सचिन आहे दहावी फेल

सचिन तेंडूलकर. क्रिकेटचा देव. त्याचे रेकॉर्ड्स तुम्हाला माहित असतील. मात्र तो दहावी फेल आहे हे तुम्हाला माहित आहे का?  सचिनचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले होते. क्रिकेटवर फोकस ठेवल्यामुळे सचिन दहावी पास होऊ शकला नव्हता. वयाच्या १६ व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय सामने खेळू लागला होता. खेळाच्या नादात  शाळा मागे पडली.  सध्या जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल […]

 114 Total Likes and Views

Read More

त्या दोघींनी चक्क नवरा वाटून घेतला

ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात एक अनोखा खटला समोर आला होता. ज्यात या व्यक्तीने दोन विवाह केले होते. जेव्हा पहिल्या पत्नीला ही गोष्ट समजली तेव्हा तिने कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला. कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक हरीश दिवाण यांनी तिघांचे समुपदेशन करून वाद मिटवला.         ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात पती तीन-तीन दिवस दोघींसोबत राहणार असा करार दोन पत्नी आणि पतीमध्ये झाला […]

 290 Total Likes and Views

Read More

अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड?

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाईच्या मूर्तीशी  छेडछाड झाल्याचा आरोप श्री पूजकांच्या वकिलांनी केला आहे. चेहऱ्यावरील लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे श्रीपूजकांच्या वकिलांनी म्हटले आहे. या संदर्भात देवीच्या मूर्तीचे दोन छायाचित्र  कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.             काही दिवसांपूर्वी करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती नाजूक अवस्थेत असल्याची  धक्कादायक […]

 288 Total Likes and Views

Read More

आता रेल्वेतही लघुशंका

विमानात प्रवाश्याने शेजाऱ्याच्या  अंगावर लघुशंका केल्याचे  प्रकार  खूप गाजले. मात्र आता रेल्वेतही हे लघुशंका  प्रकरण आले आहे. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या टीटीईवर रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. रेल्वेने या टीटीईला कामावरून काढून टाकलं आहे.            दोन दिवसापूर्वीच्या ह्या घटनेत  पीडित महिला तिच्या पतीसोबत अकाल तख्त एक्सप्रेसने अमृतसरला जात होती. ती […]

 297 Total Likes and Views

Read More

संपात सहभागी होताना हा लेख नक्की वाचून जा…

जुन्या पेन्शन मागणीच्या निमित्ताने माझी वेगळी मांडणी …(हेरंब कुलकर्णी) उद्यापासून जून्या पेन्शनसाठी संप सुरू होतो आहे. आज ज्यांना पेन्शन मिळणार आहे ते ही या कर्मचाऱ्याना पेन्शन मिळाली पाहिजे अशी आग्रहाने मागणी करतात पण मला वाईट याचे वाटते की १९९८ साली मी पाचव्या वेतन आयोगाला विरोध केला होता.तेव्हा गावोगावी माझा धिक्कार याच नोकरीतील कर्मचाऱ्यांनी केला होता.मला […]

 357 Total Likes and Views

Read More

माधुरी दीक्षित आणि आईची रिकामी खोली

प्रत्येकासाठी त्याची आई स्पेशल असते.  मग तो सामान्य माणूस असो की सेलिब्रेटी.  आई सबकुछ असते. ती आपल्या मुला-मुलीची  आई असते, बाप असते , सारे काही  असते.  घरोघरी जाता येणार नाही म्हणून देवाने आईला जन्माला घातले.  आईची ही थोरवी ती गेल्यावरच कळते. ‘स्वामी तिन्ही जगाचा , आईविना भिकारी’ असे कवीने म्हटले ते उगाच नव्हे. आईची महत्ता […]

 199 Total Likes and Views

Read More

भयंकर…सुनेचं मासिक पाळीतलं रक्त विकलं

विज्ञानाच्या प्रगतीने जग मुठीत आले आहे. दररोज नवनव्या माहितीचा स्फोट होतो आहे. पण अजूनही अनेक घरी ही प्रगती पोचलेली नाही. आजही अनेक लोक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. पुण्यातील कानावर आलेला प्रकार तर भयंकर आहे. एका महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी तिचे हातपाय बांधून सुनेचं मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची घटना घडली. ह्या प्रकरणी विश्रांतवाडी […]

 252 Total Likes and Views

Read More

ठाकरे कुटुंबातील स्त्रिया :

अगदी अलीकडे मी एकेकाळी जे ठाकरे कुटुंबियांच्या अतिशय जवळचे मानले जायचे ज्यांचा ठाकरे कुटुंबाशी घरोबा होता निष्ठा होती जी कालांतराने ज्यांनी संपविली आणि खाल्ले त्याच घराचे वासे मोजायला सुरुवात आजतागायत ज्या अनेक कित्येक पत्रकारांनी केली त्यापैकी एक पत्रकार राजू परुळेकर यांचा, बाळासाहेब ठाकरे आणि एकंदर ठाकरेंवर कडक जबरी टीका करणारा, ऍनॉटॉमी ऑफ ठाकरे फॅमिली, या […]

 119 Total Likes and Views

Read More

ही बुवाबाजी भुलवी जना

उत्तर भारतात कबिरांपासून तर रविदास ते थेट वऱ्हाडातील गाडगेबाबा या सगळ्या संतांनी समाजाला खरा कर्मवाद समजावून सांगत जागृत केले आहे. वैदिक परंपरेत चार वर्णाच्या आधारावर माणसा माणसात निर्माण झालेला भेद दूर करण्याचे काम सगळ्या संतांनी जाणीवपूर्वक केल्याचे दिसते. कबीरांना तर विषमतेचे दाहक चटके सहन करावे लागले होते, त्याची आपल्या दोह्यातून अतिशय प्रभावी मांडणी करीत त्यांनी […]

 89 Total Likes and Views

Read More