महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय, कृषी योजनांना गती

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत कृषी योजनांना अधिक गती देण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत, आधुनिक तंत्रज्ञान आणि सिंचन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्यभरात पीक विमा योजना, खत व बियाणे अनुदान आणि आधुनिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि शेती अधिक शाश्वत […]

Read More

मुंबईत सार्वजनिक वाहतुकीसाठी नवे नियम, प्रवाशांच्या सोयींवर भर

मुंबई महानगरपालिकेने शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्यासाठी नवे नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये बस सेवा, लोकल रेल्वे आणि मेट्रो सेवांशी संबंधित सुधारणा करण्यात येणार आहेत. या नव्या नियमांनुसार वेळापत्रक अधिक काटेकोरपणे राबवले जाणार असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक सुधारणा करण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळेत अतिरिक्त फेऱ्या सुरू […]

Read More

मलाबार गोल्ड एंड डायमंड्स ने हैदराबाद में ऐतिहासिक एकीकृत विनिर्माण इकाई का किया उद्घाटन

· 3.45 लाख वर्ग फुट में फैली है एकीकृत इकाई, जो डिजाइनिंग, रिफाइनिंग और प्रोडक्शन को एक छत के नीचे लाती है; वैश्विक विनिर्माण क्षेत्र में अग्रणी समूह के रूप में अपनी स्थिति और मजबूत की · 2,750 से ज्यादा कारीगरों और अत्याधुनिक तकनीक और आरएंडडी के साथ यह इकाई वैश्विक स्तर पर मलाबार गोल्ड […]

Read More

मोठी बातमी: लोकसभेच्या निकालापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, भाजपचा माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला

Mumbai News: लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार यांची साथ सोडून गेलेले अनेक नेते परततील, अशी चर्चा आहे. मात्र, आता भाजपचाच बडा नेता शरद पवारांच्या भेटीला पोहोचला आहे.

Read More

संभाजी भिडे बोलले आणि तिकडे सरसंघचालकांना करोना

      ‘गां.. वृत्तीच्या लोकांना करोना होतो’  असे  संभाजी भिडे गुरुवारी म्हणाले आणि  शुक्रवारी  म्हणजे दुसऱ्याच दिवशी  सरसंघचालक  मोहन भागवत  यांना करोना झाला.  याला तुम्ही काय म्हणाल? योगायोग की कठोर सत्य? संभाजी भिडे काय म्हणतील?  मोठा प्रॉब्लेम आहे ह्या लोकांचा. त्या कीर्तनकाराने मुले काढायच्या तारखा सांगितल्या तर कोर्टबाजी  झाली.  ह्या भिडेंशी  मात्र कोणी खाजवत नाही. भिडेगुरुजी […]

Read More

उद्धवसाहेब बस झाली नैतिकता

माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ,मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ,मुंबई . महोदय ,साहेब मुख्यमंत्री म्हणून आपण अतिशय उत्तम कारभार करीत आहात हे सर्वप्रथम आपणास सांगू इच्छितो. उत्तम , सद्गुणी , नम्र , शालीन मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आपली नोंद होईल यात तिळमात्र शंका नाही . आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना . कणखरपणा […]

Read More

१५ दिवसांचा कडक लॉकडाउन येणार

करोनाचे संकट वाढत असल्याने  काय करायचे या संबंधात विचार करण्यासाठी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी  आज  सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. पण निर्णय झाला नाही. उद्या करोनासाठीच्या टास्क फोर्सची बैठक आहे. साऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन दोन दिवसात निर्णय करतो असे मुख्यमंत्री म्हणाले.   हातावर पोट असणाऱ्यांना  काय मदत देता येईल  तेही सरकार […]

Read More

शरद पवारांना घरी लस दिली तर काय बिघडले?

राष्ट्रवादी कॉन्ग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांना प्रशासनाने  दोन दिवसांपूर्वी घरी जाऊन  लस टोचली  म्हणून  मुंबई उच्च न्यायालय संतापले आहे. कोर्टाने  पवारांचे नाव घेतले नाही. पण राजकीय नेत्यांना घरी लस कशी  काय दिली जाते असा प्रश्न उपस्थित केला. यापुढे आम्हाला असे दिसले तर आम्ही त्याची योग्य ती काळजी घेऊ असा इशाराही कोर्टाने दिला.  दोन वकिलांच्या जनहित […]

Read More

अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला झटका

सीबीआय चौकशी टाळण्याची राज्याचे माजी गृहमंत्री  अनिल देशमुख यांची  धडपड अपयशी ठरली.  मुंबई  उच्च न्यायालयाच्या  आदेशाला आव्हान देणारी  त्यांची आणि महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली.    माजी पोलीस आयुक्त परमबीर  सिंग यांनी देशमुख यांच्यावर  भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुंबई हायकोर्टाने  त्या आरोपांच्या  सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.  देशमुख आणि  ठाकरे सरकारने त्या आदेशाला आव्हान […]

Read More

लशी संपत आल्या, राजकारण सुरु

       महाराष्ट्रात करोना धुमाकूळ घालतो आहे. आणि  इकडे लशी संपत चालल्या आहेत. लस  नाही म्हणून अनेक  केंद्रे  बंद पडली आहेत. नागपूर, मुंबईसारख्या शहरात तर फक्त दीड दिवसाचा साठा  आहे. रेम्डेसिवीर  इंजेक्शनचाही  तुटवडा आहे. ते काळ्या बाजारात  तिप्पट भावाने विकले जात आहे.  सरकारी-खासगी रुग्णालयांमधला  सावळागोंधळ संपायला तयार नाही.  नागपुरात बेड न मिळाल्याने एक इसमाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू […]

Read More