महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय, कृषी योजनांना गती

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत कृषी योजनांना अधिक गती देण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत, आधुनिक तंत्रज्ञान आणि सिंचन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्यभरात पीक विमा योजना, खत व बियाणे अनुदान आणि आधुनिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि शेती अधिक शाश्वत […]

Read More

आपण विषारी भाज्या खातो

तुम्हाला कल्पना नसेल. पण   तुम्ही दररोज  भाज्यांसोबत थोडेय्होडे विषही खात असता.  आधीची पिढी रेशनचे धान्य खून  पोसली गेली. आताची पिढी   कीटकनाशके खाते आहे.  ‘आम्ही कधी डॉक्टर पहिला नाही’ असे सांगणारे  अनेक माणसे गेल्या पिढीत  सापडतील   आताची पिढीच्या  तर पहिल्याच वर्षात   दवाखान्याच्या चकरा सुरु होतात.  पेराल ते उगवेल. त्या प्रमाणे तुम्ही जे खाल  तसे  निघाल.  बालक […]

Read More