SAY NO TO LOCKDOWN !!! – सचिन पावगी

स्वतः जागे व्हा!इतरांना जागं करा! बहुसंख्य लोकांच्या बुद्धीवर काबू मिळवण्यात ही सगळी राजकारणी मंडळी, मिडिया, सगळेजण यशस्वी झाले आहेत हे मात्र नक्की. त्यामुळेच बहुसंख्य लोक हे असलं काहीतरी बडबडायला लागले आहेत…कोरोना पुन्हा वाढतोय हां!…दुसरी लाट आलेय आता!…खूपच घातक आहे हां ही महामारी!…2024 पर्यंत हे असंच चालणार!…वगैरे वगैरे…या बुध्दीमान लोकांच्या हे का लक्षात येत नाहीये की […]

Read More

नितीन गडकरींनी कोणाला टोचले इंजेक्शन?

तब्येतीच्या कारणामुळे म्हणा  किंवा  जबाबदारी वाढली म्हणून म्हणा, केंद्रीय  मंत्री नितीन  गडकरी आजकाल मवाळ झाले  अशी त्यांच्या  मित्रांची तक्रार असते. पण भाजपच्या स्थापना  दिनानिमित्त नागपुरात झालेल्या कार्यक्रमात  त्यांना ऐकले. आणि जुने गडकरी परत येत चालले  असे  संकेत मिळाले.             ‘जातीपातीचे, गटातटाचे राजकारण नको’  अशा शब्दात त्यांनी  कार्यकर्त्यांना  तंबी दिली.   संदीप जोशींची निवडणूक  भाजप हरला,  जिल्हा […]

Read More

भारतात लाॅक डाऊनची गरज काय ?

भारतात ३३ कोटी देव असताना लाॅक डाऊन कशासाठी ?भारतातली जनता ८०% देव भोळी आहे… भारतात देव नवसाला पावतात! संकटकाळी धाऊन येतात !भारतात सुखकर्ते /दुखहर्ते भारतात असतांना लाॅक डाऊन येवढे दिवस का. ? भारतातले ८०% टक्के लोक आस्तिक आहेत. भारतात देव जर नाकातुन, कानातुन, बेंबीतुन ,मटक्यातुन, खांबातुन, खिरीतुन, पायातुन, माशाच्या/ मगरीच्या पोटातुन, जमीनीतुन , बिना आई […]

Read More

अनिल देशमुखांचा अखेर राजीनामा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. द्यावा लागला. देशमुख ७० वर्षे वयाचे आहेत. विदर्भातले आहेत. गेली ४० वर्षे राजकारणात आहेत.  ६ मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले. काळा डाग नव्हता. मात्र  ह्या वयात त्यांच्यावर ही नामुष्की यावी ही शोकांतिकाच म्हटले पाहिजे. नैतिकता म्हणून आपण राजीनामा देत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. पण  मुंबई हायकोर्टाने  चौकशी लावली […]

Read More

अजगराच्या पोटात अख्खा देश -ज्ञानेश वाकुडकर

एखाद्या अजगराच्या पोटात बकरी असावी आणि ती वर्षानुवर्षे जिवंत असावी, असा काहीसा चमत्कार या देशात ओबीसी – बहुजनांच्या बाबतीत सुरू आहे ! बकरी तांत्रिक दृष्ट्या मेलेली नाही, पण तशी ती जिवंत असूनही फायदा नाही. कारण तिचं सारं जगणं अजगराच्या हातात आहे. एका अजगराच्या पोटात असाच एक अख्खा देश हजारो वर्षापासून सांगण्यापुरता जिवंत आहे. ह्या देशात […]

Read More

आणखी किती शहीद हवेत? माओवाद्यांना ठेचणार तरी कसे?

छत्तीसगडने  पुन्हा एक महाभयंकर माओवादी हल्ला पाहिला. विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल  शनिवारी  भर दिवसा पेटले.   माओवाद्यांशी झालेल्या   सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलाचे तब्बल २२  जवान मारले गेले.  जोनागुंडाचा  हा डोंगराळ भाग  माओवाद्यांचा मोठा अड्डा आहे. कुख्यात  हिड्मा मडावी  इथे असल्याची माहिती मिळाल्यावरून   मोठे ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. काहीतरी गडबड झाली.  जवान घेरल्या गेले.  देश हादरला. […]

Read More

सारे विद्यार्थी पास, पण गुणवत्तेचे काय?

         महाराष्ट्र सरकारने आज एक मोठा निर्णय जाहीर केला.    पहिली ते आठवीपर्यंतचे सारे विद्यार्थी  पास केले.  ह्या विद्यार्थ्यांना थेट  पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे.  वर्षभरापासून करोना धुमाकूळ घालतो आहे. गेल्या वर्षी मुलांना असेच प्रमोट केले होते. या वर्षीही असेच झाले.  करोनामुळे  शाळा होऊ शकत नाहीत, अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे परीक्षा घेऊ शकत नाही.  […]

Read More

घरी दोन पेशंट, तरीही उद्धव ठाकरे कामात व्यस्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करण्याची  संधी फार कमी येते.  सध्या करोनाच्या संकटात ते ज्या हिंमतीने राज्याचा  कारभार चालवत आहेत ती  नक्कीच कौतुकास्पद आहे.  आरोग्य यंत्रणा सक्षम करायची म्हटले तर पैसा पाहिजे.  सरकारच्या खजिन्यात तर खडखडाट आहे.  त्यामुळे ते विरोधकांच्या टीकेचे टार्गेटही होत आहेत.  तरीही कुठे त्यांचा तोल गेलेला दिसला नाही.  राज्यात दररोज  करोना रुग्णांच्या […]

Read More

लक्षणे दुर्लक्ष केल्याने वाढतोय करोना

देशात करोनाचे टेन्शन आहे.  महाराष्ट्रात तर  परिस्थिती आहे. नागपुरात तर  आरोग्य व्यवस्थाच ऑक्सिजनवर असल्याने  रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारीच काय खासगी रुग्णालयेही हाउसफुल्ल  आहेत.  खाटा  नाहीत. ऑक्सिजनसाठी धावाधाव. तहान लागल्यावर सरकारने विहीर खोदायला घेतल्याने   सारेच हतबल आहेत.   दुसरी लाट येऊ शकते  हे माहित होते. ऑक्टोबरमध्ये   पेशंट कमी झाले होते. पण  ६ महिने […]

Read More