महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय, कृषी योजनांना गती

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत कृषी योजनांना अधिक गती देण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत, आधुनिक तंत्रज्ञान आणि सिंचन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्यभरात पीक विमा योजना, खत व बियाणे अनुदान आणि आधुनिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि शेती अधिक शाश्वत […]

Read More

मुंबईत सार्वजनिक वाहतुकीसाठी नवे नियम, प्रवाशांच्या सोयींवर भर

मुंबई महानगरपालिकेने शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्यासाठी नवे नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये बस सेवा, लोकल रेल्वे आणि मेट्रो सेवांशी संबंधित सुधारणा करण्यात येणार आहेत. या नव्या नियमांनुसार वेळापत्रक अधिक काटेकोरपणे राबवले जाणार असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक सुधारणा करण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळेत अतिरिक्त फेऱ्या सुरू […]

Read More

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, राज्यात डिजिटल सेवा अधिक सुलभ होणार

महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी डिजिटल सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विविध शासकीय सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे जन्म दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, तसेच विविध परवाने व अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा […]

Read More

इलाईट सर्टिफिकेशन्स एन्ड इनोवेटीव सोलूशन्स (ईसीआईएस) एसद्वारा महाराष्ट्र स्तरपर संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा 2025 की घोषणा

इलाईट सर्टिफिकेशन्स एन्ड इनोवेटीव सोलूशन्स (ईसीआईएस) एसद्वारा महाराष्ट्र स्तरपर संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा 2025 की घोषणा

Read More

संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी एसबीएल एनर्जीकडून नागपुरात अत्याधुनिक टीएनटी प्रकल्पाचे उद्घाटन

• ३,००० टन प्रति वर्ष क्षमतेचा प्रकल्प
• या क्षेत्रातील खासगी कंपनीद्वारे कार्यान्वित केलेला भारतातील हा दुसरा प्रकल्प
• देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहनातून, आयातीवरील मदार कमी होण्यासह, संरक्षण उत्पादन आणि निर्यातीला मजबूती अपेक्षित

Read More

लोकसभेच्या निकालानंतर महायुती आणि मविआत फुट?

लोकसभा निवडणूका पार पडल्या. इतक्यात नव्या निवडणूका महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्यात. विधान परिषदेच्या चार जागा रिक्त झाल्यात. या जागेंवरून राजकीय वातावरण तापलं आहे. मनसेनं लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. आता मात्र राज ठाकरेंनी गेअर बदलल्याचं पहायला मिळतंय. राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला आहे, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील दोन्ही […]

Read More

येतोय कडक लॉकडाउन

तीन आठवड्याचा कडक  लॉकडाउन लावण्याचा   महाराष्ट्र सरकार विचार करीत आहे.  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे  यांनी या संबंधात विचार करण्यासाठी उद्या  एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.  देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनाही  बैठकीला बोलावले आहे.  आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री  विजय वडेट्टीवार यांनीही कडक लॉकडाउनचे संकेत दिले.   सध्या  कडक निर्बंध आणि  शनिवार-रविवार विकेंड लॉकडाउन असतानाही करोनाचे  पेशंट वाढत आहेत.  […]

Read More

दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री

       अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे  हादरलेल्या राष्ट्रवादीने काही तासातच स्वतःला  सावरले आहे.  शरद पवारांनी झटपट  निर्णय केला. त्यांनी आपले सर्वात विश्वासू  सहकारी  दिलीप वळसे पाटील यांना निवडले. दिलीप वळसे-पाटील हे  नवे गृहमंत्री म्हणून उद्या म्हणजे  सोमवारी  सकाळी शपथ घेतील.    त्यांच्याकडचे उत्पादन शुल्क खाते  अजित पवारांच्याकडे तर कामगार खाते हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात […]

Read More

अनिल देशमुखांचा अखेर राजीनामा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. द्यावा लागला. देशमुख ७० वर्षे वयाचे आहेत. विदर्भातले आहेत. गेली ४० वर्षे राजकारणात आहेत.  ६ मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले. काळा डाग नव्हता. मात्र  ह्या वयात त्यांच्यावर ही नामुष्की यावी ही शोकांतिकाच म्हटले पाहिजे. नैतिकता म्हणून आपण राजीनामा देत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. पण  मुंबई हायकोर्टाने  चौकशी लावली […]

Read More

पुन्हा येतोय लॉकडाउन?

      मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे  पुन्हा राज्यावर लॉकडाउन लादण्याच्या विचारात आहेत.  येत्या  १  एप्रिलला त्यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.  तिच्यात लॉकडाउन जाहीर होण्याची जोरदार चर्चा आहे.  राज्यात करोनाचे पेशंट सारखे वाढत आहेत. करोनाची गंभीर परिस्थिती असलेल्या देशातील  १० जिल्ह्यांपैकी   ८ जिल्हे  महाराष्ट्रातले आहेत. आज आपल्या राज्यात  साडे तीन लाख पेशंट आहेत.   लोक नियम पाळत नाहीत त्यामुळे  […]

Read More