कोण आहेत हे राकेश टिकैत?

दिल्लीच्या सीमांवर गेली ७० दिवस घोंघावणारे  शेतकरी आंदोलनाचे वादळ  शमायला तयार  नाही.  नरेंद्र मोदी यांच्यासारखा  कणखर पंतप्रधान आणि त्यांचे सरकार  ह्या आंदोलनापुढे हतबल आहे. राज्यसभेतल्या भाषणातून मोदी काही तोडगा देतील असे वाटले होते. पण मोदी झुकायला तयार नाहीत आणि तिकडे शेतकऱ्यांनीही येत्या  गांधी जयंतीपर्यंत म्हणजे आणखी आठ महिने   ठाण मांडून बसण्याचा निर्धार केला आहे. कुठून […]

Read More

सचिन तेंडुलकर काय चुकीचे बोलला?

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर  याने  खूप गोलंदाजांचे चेंडू फोडून काढले असतील. पण आता लोक त्याला फोडत आहेत.  दिल्लीतील शेतकरी  आंदोलनावरून  अमेरिकी पॉपस्टार  रिहाना हिने चिंता व्यक्त केली म्हणून  सचिन तेंडुलकर याने  तिला चांगलेच सुनावले होते. ‘आमच्या देशाच्या  प्रश्नांमध्ये कशाला डोके खुपसतेस?’ एवढेच सचिन म्हणाला होता. पण त्यामुळे  सचिन आता आंदोलन समर्थकांच्या रडारवर आला आहे.  त्याचे […]

Read More

नरेंद्र मोदींचा मोबाईल नंबर हवाय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकांना आवडत नाहीत. पण त्यांच्याबद्दल बरेवाईट बोलल्याशिवाय  त्यांना   राहवतही नाही. मोदी नाही तर दुसरे कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर मोदीच येते.  मोदींशी भांडायला, त्यांचे कौतुक करताना  जी  झिंग येते ती  इतर कोणत्या नेत्याबाबत येत नाही.  त्यामुळेच पाच वर्षे हालअपेष्टा  भोगूनही  लोकांनी पुन्हा मोदींच्या हाती सत्ता दिली.  मोदीभोवती सुरक्षेचे  कडे पाहता त्यांच्यापर्यंत पोचणे अवघड […]

Read More

सांगा, अण्णा हजारे कुणाचे?

काही वर्षापूर्वी  एक व्यंगचित्र सोशल मिडीयावर फिरत होते.   त्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे झोपले असून  ‘भाजपचे राज्य गेल्यावर मला उठवा’ असा फलक  शेजारी ठेवला होता.  आज देशात भाजपचे राज्य असले तरी महाराष्ट्रात  शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता आहे.  मग अण्णा  झोपेतून उठले असे आता समजायचे का? कारण  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर  ३० जानेवारीपासून  करायचे उपोषण त्यांनी  बसण्याआधीच […]

Read More

मंत्री संजय राठोड गुरुवारी प्रगट होणार

‘बेगुनाह कोई नही, सब के राज होते है,  किसी के छुप जाते है, किसी के छप जाते है.’ प्रसिध्द पत्रकार यदु जोशी यांच्या ह्या शेर शायरीचा अनुभव महाराष्ट्र गेली काही दिवस घेतो आहे. परळीच्या  पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या आत्महत्येमुळे वादात अडकलेले    राज्याचे वनमंत्री  आणि  शिवसेना नेते  संजय राठोड यांचे काय होणार?  याचे कुतूहल  दिवसेंदिवस ताणले  […]

Read More

खूप झाले, मोदींनी आता शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे – मोरेश्वर बडगे

ज्याची भीती होती तेच झाले.    शेतीचे तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीत काढलेल्या ट्राकटर  परेडला हिंसक वळण लागले.  कोणी मेले नाही. पण काहीही होऊ शकले असते.  शेतकऱ्यांची पोलिसांशी चकमक उडाली. कठडे तोडून आंदोलक  घुसले.  अनेक जागी लाठीमार करावा लागला, अश्रुधूर सोडावा लागला.  लाल किल्ल्याच्या बुरुजावर चढून आंदोलकांनी    त्यांचा ध्वज फडकावला.  हे सारे प्रजासत्ताक दिनासारख्या […]

Read More

काहीही करा, खपवून घेतले जाते

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉन्ग्रेसचे  नेते धनंजय मुंडे  यांच्याविरोधातील तक्रार    त्या महिलेने मागे घेतली आहे.    बॉलीवूडमध्ये काम मिळवून देतो असे सांगून मुंडे यांनी  आपले लैंगिक शोषण  केल्याचा गंभीर आरोप  ह्या महिलेने केला होता. पोलिसांकडे   बलात्काराची लेखी तक्रारही तिने केली. मुंडे यांचे आपल्या मोठ्या बहिणीशी संबंध असल्याचेही तिने म्हंटले होते.  तिच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात […]

Read More

२६ जानेवारीला ‘युध्द’ होणार? शेतकरी दिल्लीत घुसणार?

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून  बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना  समजावण्याचे   सारे दोर कापले गेले आहेत.   वाताघाटीची अकरावी फेरीही निष्फळ ठरली.  दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपासून सुरु असलेले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.  २६ जानेवारीला  म्हणजे प्रजासत्ताक दिनी  दिल्लीत घुसून  ट्रक्टर परेड  करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.  अशा परिस्थितीत सरकारने आंदोलकांना रोखले तर   […]

Read More

बाळासाहेब ठाकरेंना वादग्रस्त का बनवता?

नागपूरजवळच्या   गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयास  बाळासाहेब ठाकरे  यांचे नाव देण्याचा  निर्णय  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने   जाहीर करताच  त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली.    आदिवासी संघटना आणि विदर्भवादी  नेत्यांनी  ह्या नामकरणाला  कडाडून विरोध केला आहे.  त्या ऐवजी ‘गोंडवाना प्राणी उद्यान’ असे नाव  द्या अशी  विरोधकांची मागणी आहे. अर्थात  त्यामुळे  सरकार झुकेल अशी परिस्थिती नाही. बाळासाहेबांचे  पुत्र दस्तुरखुद्द उद्धव […]

Read More

मोदी केव्हा टोचून घेणार कोरोनाची लस?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन गोष्टीबद्दल  लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे मोदींनी दाढी का वाढवली? केव्हा काढणार मोदी दाढी?  दुसरी गोष्ट म्हणजे लस केव्हा टोचून घेणार? रामदेवबाबांनी  आपणाला लशीची गरज नसल्याचे मागे म्हटले होते.  त्या धर्तीवर मोदीही लशीला नाही म्हणतील असा  मोदीभक्तांचा अंदाज आहे. पण  मोदी धक्कातन्त्रात वस्ताद आहेत. ते काय करतील याचा […]

Read More