कोरोनाचा धोका वाढला अमरावतीत रविवारी लॉकडाऊन

कोरोनासोबतच आपल्याला राहायचे, जगायचे आहे  असे एकूण दिसते. दिवाळीच्या सुमाराला कोरोनाची  दुसरी लाट  रोखण्यात बरेचसे यश आले होते.  बाधितांची संख्याही कमी झाली होती. लसीकरणाची मोहीम हाती घेतल्याने  कोरोना  गेला अशी हवा तयार झाली होती.  त्यामुळे लोक बिनधास्त होऊन फिरू लागले होते.  त्यामुळे  की काय,  कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.   बाधितांची वाढती संख्या पहाता   दुसरी […]

Read More

धनंजय मुंडे एकटे आहेत का?

राष्ट्रवादी कॉन्ग्रेस  सध्या अडचणीत आहे.  तिचा एक मंत्री बाईच्या  भानगडीत   तर दुसऱ्या मंत्र्याचा जावई अमली मामल्यात  अडकला आहे.  दबंग मंत्री  धनंजय मुंडे यांच्यावर  एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने  राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  दुसरे एक मंत्री  नवाब मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थ विक्री व दलालीप्रकरणी ‘एनसीबी’वाल्यांनी अटक केली आहे.  महत्वाचे दोन-दोन मंत्री  घेऱ्यात  आल्याने राष्ट्रवादीचे […]

Read More

यांना कशाला हवी सेक्युरिटी?

उद्धव सरकारने राज्यातील काही विरोधी  नेत्यांच्या पोलीस सुरक्षा व्यवस्थेत   कपात केल्यावरून  वादंग माजले आहे. हे सूडबुद्धीचे  राजकारण असल्याचो ओरड भाजप नेत्यांनी  चालवली आहे.  सरकार मात्र ठाम आहे.  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीच्या अहवालानुसार  निर्णय झाल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणत आहेत.  माजी मुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे,    यांच्यासह काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात  झाली आहे.  म्हणजे आधीपेक्षा  […]

Read More

बर्निंग हॉस्पिटल’मधले हे खूनच

कोरोनामुळे आमचे हार्ट दगड झाले आहे.  दररोज मृत्यूचा  स्कोअर कानावर आदळतो. कोरोनाने  आज इतके मेले, आतापर्यंत इतके मेले.  जणू क्रिकेटचा सामना  सुरु आहे. सुरुवातीला हळहळ  वाटायची. दहशत होती. आता   काही वाटत नाही.  अशा हवेत एका बातमीने महाराष्ट्राच्या  काळजाचे पाणीपाणी झाले.  विदर्भातील भंडारा  जिल्हा रुग्णालयातील  अतिदक्षता  नवजात केअर युनिटमध्ये  शनिवारी मध्यरात्री आग लागली.  धुरात गुदमरून  १० बालके  मेली.  इथे एकूण […]

Read More

‘नागपूरचे वाजपेयी’ दयाशंकर तिवारी नवे महापौर

नागपूरचे महापौरपद भाजपने दोघांना १३-१३ महिन्याचे वाटून दिल्याने ही निवडणूक घ्यावी लागली. मावळते महापौर संदीप जोशी यांचे १३ महिने संपल्याने त्यांचा राजीनामा घेऊन तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली.

Read More

मराठा आरक्षणाचा तिढा

महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची कोंडी फुटता फुटायला तयार नाही. लोकसंख्येने ५२ टक्के असलेल्या ह्या समाजाने आरक्षणासाठी काय काय नाही केले. लाख लाखाचे मोर्चे काढले, ५० तरुणांनी बलिदान दिले, साऱ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊन कायदा केला आणि एसईबीसी आरक्षण दिले. पुढे हे आरक्षण हायकोर्टात टिकले. पण सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. ही स्थगिती उठवावी यासाठी राज्य सरकार […]

Read More

एका संघनिष्ठ व्रतस्थ पत्रकाराचे जाणे -मोरेश्वर बडगे

         राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  प्रथम प्रवक्ते आणि   संघाच्या तरुण भारत ह्या मुखपत्राचे दीर्घकाळ  संपादक राहिलेले  माधव गोविंद म्हणजे मागो उपाख्य बाबुराव  वैद्य यांच्यासारखा ऋषितुल्य माणूस  वयाच्या ९७ व्या वर्षी आपला निरोप घेतो तेव्हा साऱ्याच विचारांची माणसे  त्यांच्यासमोर नतमस्तक होत असतात. तशी ती आता  झाली. मागोंच्या वाट्याला आलेला असा भक्तीभाव  देशातील संघाच्या दुसऱ्या कोण्या पदाधिकाऱ्याच्या  वाट्याला […]

Read More

पंकजा मुंडे यांचा प्रॉब्लेम काय?

पंकजा मुंडे ह्या धूर्त नेत्या आहेत. गोपीनाथगडावर समर्थकांच्या मेळाव्यात श्रेष्ठींना निशाणा करून त्यांनी बंड पुकारले आहे. पंकजा यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जोडीने जोरदार बॅटिंग केली. भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. आपण पक्ष सोडणार नाही असे पंकजा म्हणाल्या. पण त्यांनी कोअर कमिटी सोडली आहे. मुंडे प्रतिष्ठानचे काम सुरू केले आहे. गडावरील मेळाव्यात भाजपची कुठलीही […]

Read More

विधानसभेचा आखाडा आणि उद्धवनीती

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवसाचा मूड पाहिला तर विधानसभेचा आखाडा होतो की काय अशी भीती वाटली. नागपुरात थंडी आहे. पण विधानभवन तापले आहे. राहुल गांधी विधानसभेचे सदस्य नाहीत. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल त्यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे भाजप आमदारांच्या हाती आयते हत्यार आले आहे. विधानभवनात आत-बाहेर सावरकरच सावरकर चालले. ‘मी पण सावरकर’ असे […]

Read More