कोरोनाचा धोका वाढला अमरावतीत रविवारी लॉकडाऊन

कोरोनासोबतच आपल्याला राहायचे, जगायचे आहे  असे एकूण दिसते. दिवाळीच्या सुमाराला कोरोनाची  दुसरी लाट  रोखण्यात बरेचसे यश आले होते.  बाधितांची संख्याही कमी झाली होती. लसीकरणाची मोहीम हाती घेतल्याने  कोरोना  गेला अशी हवा तयार झाली होती.  त्यामुळे लोक बिनधास्त होऊन फिरू लागले होते.  त्यामुळे  की काय,  कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.   बाधितांची वाढती संख्या पहाता   दुसरी […]

Read More

पुजाची आत्महत्या, आता कोणता मंत्री अडकणार?

बुवा तेथे बाया.  मग मंत्री तेथे काय?  पूर्वी राजकारणी पैशाच्या भानगडीत बदनाम व्हायचे.  आता बाईच्या  भानगडीत  त्यांच्या नावाची चर्चा होते.  गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे   मंत्री धनंजय मुंडे  यांचे नाव चालले. पुढे त्या महिलेनेच तक्रार मागे घेतल्याने  मामला मिटला. आता पूजा चव्हाण नावाच्या  परळीच्या एका तरुणीच्या  आत्महत्येने राज्यात खळबळ आहे.  या आत्महत्येशी संबंध लावला जात असलेल्या  ज्या […]

Read More

सरकारने राज्यपाल कोश्यारी यांना विमानातून उतरवले

राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी  आणि  महाविकास आघाडी  सरकार  यांच्यातील संघर्ष  लपून राहिलेला नाही.  गुरुवारी  तो चांगलाच चिघळला.  कोश्यारी  राज्य सरकारच्या विमानाने  डेहराडूनला जाणार होते.   पण सरकारने त्यांना परवानगी नाकारली.  कोश्यारी यांना असे काही होईल याची कल्पना नसावी.  ते सरळ  विमानात जाऊन बसले.  काही वेळाने त्यांना  वास्तव कळले. नन्तर दुपारी त्यांनी प्रवासी विमान पकडले. या प्रकारावर […]

Read More

राज्यपालांनी १२ आमदारांची यादी रोखल्याने सरकार अस्वस्थ

राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी  आणि  महाविकास आघाडी  सरकार  यांच्यातील आतापर्यंतचा संघर्ष  लपून राहिलेला नाही.  आता तो वाढला आहे.   राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर  नियुक्त  करावयाच्या  १२  जागांना  कोश्यारी यांनी  अजून मान्यता न दिल्याने   आघाडीत प्रचंड अस्वस्थता आहे.  ही अस्वस्थता आणखी वाढणार आहे. कारण राज्यपाल ही यादी  मंजूर करण्याच्या अजिबात  मनस्थितीत नाहीत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना राम […]

Read More

नाना पटोले होणार प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष

अखेर ठरले.  महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष  नाना पटोले  यांना प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय  राहुल गांधी यांनी  घेतला आहे.     संसदीय परंपरेप्रमाणे  विधानसभेचा अध्यक्ष  कुठले राजकीय पद  स्वीकारू शकत नाही.  त्यामुळे पटोले  आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा  उपाध्यक्षाकडे देतील. त्या नंतर  दिल्लीतून त्यांच्या नियुक्तीची घोषणा होईल.                     नाना पटोले यांना   प्रदेश अध्यक्षपदासोबत मंत्रिपदही हवे होते. पण   राहुल गांधींनी तसे  […]

Read More

करोना हा आजारच नाही असे म्हणणाऱ्याचा करोनाने मृत्यू

देव नाही असे म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे.  देव न मानणाऱ्यांना देव शिक्षा  करीत नाही. पण  सध्या  जगभर धुमाकूळ घालणाऱ्या करोनाने त्याला न स्वीकारणाऱ्या  काही कोटी लोकांना   देवाघरी पाठवले आहे.  करोनाला  न मानणाऱ्या ब्रिटनमधील एका इसमाला करोनाने चांगलाच दणका दिल्याची बातमी सध्या  सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे.                            करोना हे मेडिकल लॉबीचे कटकारस्थान आहे असा […]

Read More

मंत्री संजय राठोड गुरुवारी प्रगट होणार

‘बेगुनाह कोई नही, सब के राज होते है,  किसी के छुप जाते है, किसी के छप जाते है.’ प्रसिध्द पत्रकार यदु जोशी यांच्या ह्या शेर शायरीचा अनुभव महाराष्ट्र गेली काही दिवस घेतो आहे. परळीच्या  पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या आत्महत्येमुळे वादात अडकलेले    राज्याचे वनमंत्री  आणि  शिवसेना नेते  संजय राठोड यांचे काय होणार?  याचे कुतूहल  दिवसेंदिवस ताणले  […]

Read More

काहीही करा, खपवून घेतले जाते

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉन्ग्रेसचे  नेते धनंजय मुंडे  यांच्याविरोधातील तक्रार    त्या महिलेने मागे घेतली आहे.    बॉलीवूडमध्ये काम मिळवून देतो असे सांगून मुंडे यांनी  आपले लैंगिक शोषण  केल्याचा गंभीर आरोप  ह्या महिलेने केला होता. पोलिसांकडे   बलात्काराची लेखी तक्रारही तिने केली. मुंडे यांचे आपल्या मोठ्या बहिणीशी संबंध असल्याचेही तिने म्हंटले होते.  तिच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात […]

Read More

२६ जानेवारीला ‘युध्द’ होणार? शेतकरी दिल्लीत घुसणार?

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून  बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना  समजावण्याचे   सारे दोर कापले गेले आहेत.   वाताघाटीची अकरावी फेरीही निष्फळ ठरली.  दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपासून सुरु असलेले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.  २६ जानेवारीला  म्हणजे प्रजासत्ताक दिनी  दिल्लीत घुसून  ट्रक्टर परेड  करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.  अशा परिस्थितीत सरकारने आंदोलकांना रोखले तर   […]

Read More

पेट्रोल सेंच्युरी मारतंय, लोक का करीत नाहीत आंदोलन?

जुने दिवस आठवा. महागाई वाढली की लोक रस्त्यावर यायचे. अटलबिहारी वाजपेयी  बैलगाडीतून   संसदेत आले होते. मृणाल गोरे लाटणे मोर्चा काढायच्या.  रिकामे सिलेंडर घेऊन  विरोधक  माहोल बनवायचे.  भारत बंद पुकारला जायचा. रामदेवबाबा म्हणायचे, स्वस्ताई आणायची असेल तर मोदींना आणा.  मोदी आले. पण अच्छे दिन दूर गेले….महागाई तेव्हाही होती. आज  त्यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे. पण एक मोर्चा […]

Read More